Saturday, March 20, 2010

4oli

अतिश्रमानंतर थकवा येणे निसर्गक्रमप्राप्त आहे.
श्रमाशिवाय थकवा येणे अळसपनाचे लक्षण आहे.



नव्या प्रेमाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न मला पडतो आहे
भूतकाळ आठवला तर प्रवास उबंराठ्यावरच थांबतो आहे



and thats for me ;)

देव देवत्व देतो
त्याचे विसर्जन हि करतो
एकधा PhD वाला हि
प्रेमावर चारोळ्या करतो






तुझ्या गालावरचा तिळ , जीव घायाळ करून जातो
तुझ्या एका नजरेने, माझ्या हृदयाचा ठोका चुकून जातो

No comments:

Post a Comment